शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

ऐनीतील सडलेले विद्युत खांब बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

यासंदर्भात अनेकदा महावितरणचा कार्यालयात खांब बदलावेत म्हणून निवेदने दिली आहेत. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच ...

यासंदर्भात अनेकदा महावितरणचा कार्यालयात खांब बदलावेत म्हणून निवेदने दिली आहेत. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच खांब बदलणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

ऐनी हे दुर्गम भागात वसलेले खेडेगाव असून, जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा गावात लाईट आली, त्यावेळी बसविलेले गावातील सर्व विद्युत खांब जीर्ण होऊन सडलेले आहेत. अनेक खांबांना तळातून वेल्डिंग करून दुसऱ्या खांबाचा आधार दिला आहे. यातील पाच ते सहा खांब कोणत्याही क्षणी कोसळणाच्या अवस्थेत आहेत. फक्त वरील विद्युत तारांचा आधारावर उभे आहेत. याभागात पावसाळ्यात सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. लोकवस्तीत असणाऱ्या या विद्युत पोलशेजारी नेहमी आबालवृद्धांसह जनावारांची रेलचेल असते. एखादा अनर्थ घडण्यापूर्वी सदरचे विद्युत खांब बदलावेत, अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्यावतीने जोर धरू लागली आहे.