शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ऐनीतील सडलेले विद्युत खांब बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

यासंदर्भात अनेकदा महावितरणचा कार्यालयात खांब बदलावेत म्हणून निवेदने दिली आहेत. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच ...

यासंदर्भात अनेकदा महावितरणचा कार्यालयात खांब बदलावेत म्हणून निवेदने दिली आहेत. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच खांब बदलणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

ऐनी हे दुर्गम भागात वसलेले खेडेगाव असून, जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा गावात लाईट आली, त्यावेळी बसविलेले गावातील सर्व विद्युत खांब जीर्ण होऊन सडलेले आहेत. अनेक खांबांना तळातून वेल्डिंग करून दुसऱ्या खांबाचा आधार दिला आहे. यातील पाच ते सहा खांब कोणत्याही क्षणी कोसळणाच्या अवस्थेत आहेत. फक्त वरील विद्युत तारांचा आधारावर उभे आहेत. याभागात पावसाळ्यात सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. लोकवस्तीत असणाऱ्या या विद्युत पोलशेजारी नेहमी आबालवृद्धांसह जनावारांची रेलचेल असते. एखादा अनर्थ घडण्यापूर्वी सदरचे विद्युत खांब बदलावेत, अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्यावतीने जोर धरू लागली आहे.