शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

चिकोत्रा प्रकल्पातील उपसाबंदी कमी करा

By admin | Updated: November 17, 2016 23:49 IST

पाटबंधारे विभागास निवेदन : भारतीय किसान संघाची मागणी

उत्तूर : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्याचा कालावधी कमी करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे निवेदनातून भारतीय किसान संघाने केली आहे.निवेदनात म्हटले आहे, प्रकल्पात केवळ ६१ टक्के पाणीसाठा आहे. एकूण २८ बंधाऱ्यांपैकी १ ते १७ क्रमांकाचे बंधारे व १८ ते २८ क्रमांकाचे बंधारे उतार जास्त असल्याने बंधाऱ्यात जलसाठा कमी होऊन त्याचा उपसा सुरू झाल्यावर प्रकल्पातील साठा कमी होऊन प्रकल्प कोरडा पडतो.नदीपात्र अरुंद असून, वाढलेले वृक्ष व झुडपे तोडावीत त्यामुळे जलसाठ्यात वाढ होईल. उपसा चालू केल्यानंतर पुढचा कालावधी येईपर्यंत पीक करपून जातात. यासाठी कालावधी कमी करावा. शेतीचे पाणी उद्योगधंद्यांना देऊ नये. उपसाबंदी सात दिवसांचा करावा व उपसा चालू सात दिवसांचा करावा, यामुळे पिकांना धोका पोहोचू शकत नाहीत. निवेदनावर मदन देशपांडे, आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)