शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

उसाचा पाला ठरतोय बगॅसला पर्याय

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

औद्योगिक कारखान्यास उपयुक्त : बॉयलर पेटविण्यासाठी बगॅसऐवजी पाल्याचा वापर

गणपती कोळी -कुरुंदवाड - उसाच्या पाल्याचा उपयोग इंधनासाठी केला जात आहे. बगॅसच्या वाढलेल्या दरांमुळे बॉयलर असलेल्या औद्योगिक कारखान्यांना इंधनासाठी मोठी किंमत मोजावी लागत होती. मात्र, तुटलेल्या उसाचा पाला गट्टे करून बॉयलरला वापरणे सोपे झाल्याने औद्योगिक कारखान्यासाठी उसाचा पाला बगॅसला पर्याय ठरला आहे, तर शेतातील पाला विनाखर्चिक उचलला जात असल्याने पाला कुजविणे अथवा पेटविण्यासाठी अडचणीचे ठरलेल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.मोठे-मोठ्या कारखान्यांत बॉयलरसाठी लाकूड, साखर कारखान्यांतील बगॅसचा वापर केला जातो. लाकडाचे दर गगनाला भिडल्याने औद्योगिक कारखान्यात बगॅसचा सर्रास वापर केला जात आहे. सध्या बगॅसचा दर प्रति टन २५०० रुपये आहे. तसेच ऊस गाळपाचा सिझन संपल्यानंतरही बगॅसचा दरही वाढतो. मात्र, पर्याय नसल्याने कारखानदारांना ते घ्यावे लागते. शिवाय ऊस गाळपाच्या हंगाममध्ये बगॅसचा दर कमी असला तरी त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजनातही घट येते. त्यामुळे उष्णता निर्माण होण्यासही कारखानदारांना त्रासदायक ठरते. बगॅसला पर्याय म्हणून उसाच्या पाल्याचा उपयोग केला जात आहे. उसाचा पाला वाळलेला असल्याने उष्णताही जास्त प्रमाणात निर्माण होते. कमी खर्चात जास्त उष्णता निर्माण करणारे इंधन मिळत असल्याने कारखानदार उसाच्या पाल्यालाच पसंती देत आहेत. या पाल्याचे दोन बाय तीन साईजचे गठ्ठे करून पोहोच करणारे व्यावसायिकही त्यामध्ये उतरल्याने कारखानदारांना सोयीचे ठरत आहे.बहुतेक शेतकरी उसाचा पाला जाळतात. पाला जाळल्याने शेतातील जीवाणूही नष्ट होतात. शेजारच्या उभ्या उसालाही आग लागण्याची शक्यता असते. अडचणीच्या शेतकऱ्यांना व्यावसायिकांकडून विनाखर्चिक शेतातील पाला उचलला जात असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.