शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

राजूबाबा आवळे यांचे तहसिलसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST

राज्यामध्ये उद्योगधंदे आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. लोकांसमोर उदरनिर्वाहाचा ...

राज्यामध्ये उद्योगधंदे आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. असे असताना केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरांत मोठी वाढ करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकार चर्चेचा देखावा करून त्यांची फसवणूक करीत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करून काळे कायदे रद्द करावेत तसेच इंधनाचे व गॅसचे वाढलेले दर त्वरित कमी करावेत या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. तसेच धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव, हातकणंगले नगर पंचायतीचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, बाजीराव सातपुते, शकील अत्तार, भैरू पवार, डॉ. विजय गोरड, बाबा राजू कचरे, पिंटू किनिंगे, अमर पाटील, अरुण पाटील, शंकर शिंदे, गोविंद दरक, अनिल धोंगडे, महिपती दबडे, उत्तम पाटील, बाळासो नाईक, आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते.

फोटो : हातकणंगले तहसील कार्यालयासमोर उपोषण करताना आमदार राजूबाबा आवळे, तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव यांच्यासह कॉंग्रेसचे उपोषणकर्ते.