शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

राजू शेट्टींनी थोडा संयम ठेवावा - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार कमी पडणार नाही, थोडा संयम ठेवावा, अशा शब्द मुख्यमंत्री उध्दव ...

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार कमी पडणार नाही, थोडा संयम ठेवावा, अशा शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून अजून थोडा संयम ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी केले.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर मंत्र्यांना गाडीतून फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राजू शेट्टी यांची बैठक झाली आहे. त्यावेळी भरपाई देण्यास सरकार कमी पडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेव्हा शेट्टी यांनी आणखी थोडा संयम ठेवावा. आम्हीच तुम्हाला गाडीत घेऊन फिरवू.

राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. एकदा पाऊस कमी होऊ द्या, सर्वांचे पंचनामे पूर्ण होऊ द्या. त्यानंतर भरपाई देण्यात येईल. याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार चर्चा झालेली आहे. नुकसान भरपाई देण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे पाटील म्हणाले.