शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

थकीत ऊस बिलाबाबत मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST

देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १८ हजार ८४ कोटी रुपयांची ऊस बिले साखर कारखान्यांनी थकवली आहेत. ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार ...

देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १८ हजार ८४ कोटी रुपयांची ऊस बिले साखर कारखान्यांनी थकवली आहेत. ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार ऊस कारखान्याकडे पाठविल्यानंतर चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. थकबाकी देण्याबाबत राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तीन आठवड्यांत राज्यांनी माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. अद्याप आठवडाभराचा कालावधी आहे, याबाबत राज्य सरकारला आठवण करून देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्य सचिव व साखर आयुक्तांना पत्र लिहून आठवण करून देणार आहे. आठवण करून देऊनही राज्य सरकारने काही कार्यवाही केली नाही तर तो न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.