शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

एफआरपी वाढल्याशिवाय ऊस घालण्याची गडबड नको :राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:06 IST

कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून ...

कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एफआरपी दर वाढवून मिळाल्याशिवाय कारखान्याकडे ऊस घालण्याची गडबड करू नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केले.१७ व्या ऊस परिषदेच्या तयारीसाठी कोडोली (ता. पन्हाळा) येथे अंबाबाई मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रविवारी दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या २०० रुपयांची एफआरपी फसवी असून, यामुळे शेतकºयांचा फायदा होणार नसून यापेक्षा साखर कारखानदारांनाच फायदा होणार आहे. सरकार शेतकºयांना फसवीत असून, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणारआहे. यावेळी दत्ता भोसले, विक्रम पाटील, आदींनी मनोगत व्यक्तकेले.एफआरपीचा फायदा कारखानदारांनासध्या बहुतांशी साखर कारखानदार सध्याच्या भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने एफआरपीचा फायदा शेतकºयांना न होता तो कारखानदारांना कसा होईल याचा विचार केला आहे. तसेच ज्या साखर कारखानदाराने एफआरपी दिली नाही त्याच कारखानदारांसमवेत ऊस परिषद होत आहे, हे खेदजनक आहे, असेही शेट्टी म्हणाले.