शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

एफआरपी वाढल्याशिवाय ऊस घालण्याची गडबड नको :राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:06 IST

कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून ...

कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एफआरपी दर वाढवून मिळाल्याशिवाय कारखान्याकडे ऊस घालण्याची गडबड करू नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केले.१७ व्या ऊस परिषदेच्या तयारीसाठी कोडोली (ता. पन्हाळा) येथे अंबाबाई मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रविवारी दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या २०० रुपयांची एफआरपी फसवी असून, यामुळे शेतकºयांचा फायदा होणार नसून यापेक्षा साखर कारखानदारांनाच फायदा होणार आहे. सरकार शेतकºयांना फसवीत असून, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणारआहे. यावेळी दत्ता भोसले, विक्रम पाटील, आदींनी मनोगत व्यक्तकेले.एफआरपीचा फायदा कारखानदारांनासध्या बहुतांशी साखर कारखानदार सध्याच्या भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने एफआरपीचा फायदा शेतकºयांना न होता तो कारखानदारांना कसा होईल याचा विचार केला आहे. तसेच ज्या साखर कारखानदाराने एफआरपी दिली नाही त्याच कारखानदारांसमवेत ऊस परिषद होत आहे, हे खेदजनक आहे, असेही शेट्टी म्हणाले.