शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सफरचंद उत्पादकांसाठी राजू शेट्टी काश्मीरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:25 IST

ऊस, दूध, हमीभावासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी काश्मीरच्या मैदानात उतरत आहेत.

कोल्हापूर : ऊस, दूध, हमीभावासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी काश्मीरच्या मैदानात उतरत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारपासून (दि. १३ ते १५) तीन दिवस सफरचंद उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. राज्यपालांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंतीही केली जाणार आहे.काश्मीरमध्ये सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे; पण कलम ३७० रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीमुळे काढणीस आलेले हे फळ विक्री करण्याचे मोठे आव्हान काश्मीरमधील उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. व्यापारीच येत नसल्याने जवळपास २० लाख टन सफरचंद बागांमध्येच सडत असल्याने नुकसानीचा आकडा साधारणपणे २० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. यामुळे हतबल झालेल्या उत्पादकांनी राजू शेट्टी यांना विनंती करून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार शेट्टी यांच्यासह शिष्टमंडळ आजपासून तीन दिवस काश्मीरमधील उत्पादकांची भेट घेणार आहे.