शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:38 IST

राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.

ठळक मुद्देराजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरातकॉँग्रेसतर्फे राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळावा

कोल्हापूर : राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कॉँग्रेसतर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळाव्याचे आयोजन केले होते. थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा कॉँग्रसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजीव गांधी यांच्या प्रतिमा पुजनाने मेळाव्याची सुरूवात झाली.राजीव गांधी यांची उज्वल कारकिर्द आज पुन्हा तरुणाईपुढे मांडण्याची गरज प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. राज्य कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी व प्रकाश सातपुते, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भुपाल शेटे, महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे, शहर अध्यक्षा संध्याताई घोटणे, आदींसह कॉँग्रसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीkolhapurकोल्हापूर