शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘राजाराम’साठी मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: October 28, 2014 00:19 IST

निवडणूक हालचाली गतिमान : सत्तारूढ गटाचा गावनिहाय संपर्क

रमेश पाटील - कसबा बावडा -येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ गटाने गावनिहाय संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्याने आमदार महादेवराव महाडिक यांनी आपले लक्ष्य पुन्हा राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे केंद्रित केले आहे.नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कारखान्याच्या निवडणुका होतील, असे म्हटले होते; परंतु अद्याप कारखान्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कच्च्या-पक्क्या याद्या तयार करण्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत. नोव्हेंबरमध्ये अशा सूचना मिळाल्यास फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कारखान्याच्या निवडणुका होऊ शकतात. दरम्यान, निवडणूक केव्हाही होऊ दे. आपण आपले सावध असलेले बरे, या हेतूने सत्तारूढ गटाकडून गावनिहाय संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘राजाराम’चे १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. करवीर तालुक्यातील ३०, पन्हाळा तालुक्यातील १८, शाहूवाडीतील १०, गगनबावडा १४, हातकणंगले ३२, राधानगरी १४ व कागल तालुक्यातील फक्तचार गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार दौरा करताना सर्वांचीच दमछाक होते.