शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

किणी टोल नाक्यावर सकाळपासून वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:30 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्ग वापर करणाऱ्या वाहनधारकांना फास्टॅगचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी ...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्ग वापर करणाऱ्या वाहनधारकांना फास्टॅगचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी याआधी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारीमध्ये रात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून फास्टॅग प्रणाली वाहनधारकांना अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगसाठी यंत्रणा बसविण्यात आली. किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावरील आठ लेनपैकी सहा लेन फास्टॅगसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला एक एक लेन फास्टॅग नसणारे वाहनधारकांना ठेवण्यात आले. मात्र, दुप्पट टोल भरावा लागत आहे. यामुळे वादावादी होत असल्याने वाहतूक खोळंबून राहत आहे, तर टोल नाक्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लांबपर्यंत पोहोचली होती. टोल कर्मचारी व वाहनधारकांच्यात वारंवार वादावादी सुरू राहिल्याने पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर टोल नाक्याजवळ फास्टॅग बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टाॅलवर वाहनधारक थांबवून चौकशी करून बसवून घेत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत होते.

फोटो ओळी

फास्टॅगची सक्ती करण्यात आल्यानंतर किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावरील वाहनाच्या लांबापर्यंत रांगा लागल्या होत्या. (छायाचित्र : संतोष भोसले)