शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

साखर कारखान्यांचे प्रश्न चंद्रकांतदादांनी सोडवावेत

By admin | Updated: January 16, 2015 00:25 IST

हसन मुश्रीफ : घोरपडे कारखान्याचा पहिला गळीत हंगाम

कागल : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रामाणिक आहेत. शेतकरी आणि साखर कारखाने यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे विषय आग्रहीपणे मांडण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.कागल येथील निवासस्थानी संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांनाही न्याय देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबद्दल काही घोषणा केल्या. आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडली आहे. ते स्वत: प्रामाणिकपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मंत्री म्हणून ते नवखे आहेत. सरळमार्गी आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा निव्वळ घोषणा राहणार नाहीत, याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी या संदर्भात केलेल्या घोषणेचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ‘खंडन’ केले. म्हणून निव्वळ घोषणा करण्यापेक्षा मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा. साखर कारखानदारीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते कमी-जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण करून साखर उद्योग अडचणीत आणू नये. कारण साखर उद्योग अडचणीत आला तर पर्यायाने शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. (प्रतिनिधी)