शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

साळगाव येथील रस्त्याचा प्रश्न ४३ वर्षांनंतर संपुष्टात

By admin | Updated: February 10, 2015 23:53 IST

२००३ मध्ये हिरण्यकेशी नदीला पूर आल्यानंतर मात्र झोपड्यांच्या जागी प्रत्येकी शंभर चौरस मीटर जागेत पक्की घरे बांधण्यात आली.

आजरा : साळगाव (ता. आजरा) येथील भूमिहीनांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेली दोन वर्षे ऐरणीवर होता. मंगळवारी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष मोजणी करून सदर प्रश्न निकालात काढल्याने गेली ४३ वर्षे भूमिहीनांना असणारा रस्ता खुला झाला आहे.साळगाव येथील भूमिहीन बबन यशवंत वड्ड, अर्जुन महादेव सूर्यवंशी, मोहन रामचंद्र कांबळे, सोनाबाई सुतार व दयानंद पांडुरंग रामाने यांना १९७२ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी ६.५ गुंठे जमीन घरबांधणीसाठी दिली होती. गट नं. २८/१ मधील या जागेचे मूळ मालक नेऊंगरे हे होते. २८/२ गट नं. नेऊंगरे यांच्याकडेच आहे. जागावाटप करताना प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या १३० चौ.मी. जागेपैकी १०० चौ.मी. जागा घरासाठी व ३० चौ. मी. जागा वहिवाटीसाठी ठेवण्याबाबतची शर्त घालण्यात आली होती. याप्रमाणे संबंधितांना जागा वाटप झाले. येथे झोपड्यावजा घरे बांधून ही मंडळी राहू लागली. २००३ मध्ये हिरण्यकेशी नदीला पूर आल्यानंतर मात्र झोपड्यांच्या जागी प्रत्येकी शंभर चौरस मीटर जागेत पक्की घरे बांधण्यात आली. उर्वरित ३० चौ. मी. जागा सोयीप्रमाणे सोडल्याने वहिवाटीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला.प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच चालला होता. अखेर मंगळवारी तहसीलदारांनी स्वत: यामध्ये लक्ष घालत प्रत्यक्ष मोजणी घातली. अतिक्रमणे काढण्याची सूचना केली आणि रस्ता मिळवून दिला. यावेळी निवासी तहसीलदार डी. डी. कोळी, बबन शिंदे, भूमी अभिलेखचे पठाण, मुक्ती संघर्षचे कॉ. संग्राम सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)