शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘म्हैसाळ’च्या प्रश्नावरून सर्वच पक्षाचे नेते मैदानात

By admin | Updated: October 12, 2015 00:36 IST

श्रेयासाठी धडपड : एकत्रित ताकद लावण्याची गरज

सांगली : म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा चढविण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. यावरून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले असले तरी श्रेयासाठी झटण्यापेक्षा सर्वपक्षीय ताकद लागण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने म्हैसाळ योजनेची २0 कोटीची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रीया गेल्या आठवड्यात सुरू केली असून त्यास मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी आता विविध राजकीय पक्ष व त्यांचे नेतेही आंदोलनाचा इशारा देत आहेत. काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढण्यासाठी प्रयत्नशील असल्याने आंदोलनाची धार कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रीतपणे लढा दिल्यास हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. टोलसारखी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून शासनस्तरावर याला विरोध झाला तर शेतकरी थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊ शकतो. तशी अपेक्षा या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमधूनही व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवरही त्यामुळे म्हणावा तसा दबाव पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरीही वेगवेगळ््या पक्षीय संघर्षामुळे संभ्रमावस्थेत आहे. (प्रतिनिधी)