शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘म्हैसाळ’च्या प्रश्नावरून सर्वच पक्षाचे नेते मैदानात

By admin | Updated: October 12, 2015 00:36 IST

श्रेयासाठी धडपड : एकत्रित ताकद लावण्याची गरज

सांगली : म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा चढविण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. यावरून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले असले तरी श्रेयासाठी झटण्यापेक्षा सर्वपक्षीय ताकद लागण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने म्हैसाळ योजनेची २0 कोटीची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रीया गेल्या आठवड्यात सुरू केली असून त्यास मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी आता विविध राजकीय पक्ष व त्यांचे नेतेही आंदोलनाचा इशारा देत आहेत. काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढण्यासाठी प्रयत्नशील असल्याने आंदोलनाची धार कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रीतपणे लढा दिल्यास हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. टोलसारखी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून शासनस्तरावर याला विरोध झाला तर शेतकरी थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊ शकतो. तशी अपेक्षा या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमधूनही व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवरही त्यामुळे म्हणावा तसा दबाव पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरीही वेगवेगळ््या पक्षीय संघर्षामुळे संभ्रमावस्थेत आहे. (प्रतिनिधी)