शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने श्रमदानातून केला जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

असळजपासून तीन ते चार किमी अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने जंगलातील प्राण्यांना श्रमदानातून ...

असळजपासून तीन ते चार किमी अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने जंगलातील प्राण्यांना श्रमदानातून पुन्हा जिवंत केला आहे.

असळजपासून तीन - चार किमी अंतरावर घनदाट मोठ्या जंगलातील जांभळीचा पाणवठा गेली कित्येक वर्षे बंद होता. परिणामी जंगलातील प्राण्यांना बारा महिने पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्याचा उगम असूनही पाणवठा मृतावस्थेत होता. जंगलातील प्राण्यांना आगामी उन्हाळ्यात याची झळ पोहचू नये म्हणून वनरक्षक आर. एम. मुल्ला, वन कर्मचारी आनंदा पाटील, पांडुरंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील, सर्जेराव पाटील यांनी त्या घनदाट जंगलात खोरे, टिकाव व अन्य साहित्य वापरून जांभळीचा पाणवठा पुन्हा जिवंत केला.

फोटो- असळज –जंगलातील मृत पाणवठा पुन्हा स्वच्छ व जिवंत करताना वनरक्षक आर. एम. मुल्ला व कर्मचारी.