शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

कोरोनाच्या लढाईत जनतेने काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:20 IST

जयसिंगपूर : कोरोनाशी लढतानाच महाविकासाच्या दिशेने वाटचाल करत असून २०२१ या नवीन वर्षात राज्याची प्रगती आणि विकासाची गती अधिक ...

जयसिंगपूर : कोरोनाशी लढतानाच महाविकासाच्या दिशेने वाटचाल करत असून २०२१ या नवीन वर्षात राज्याची प्रगती आणि विकासाची गती अधिक दृढ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. नववर्षात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. २०२० मध्ये आपल्याला कोविड-१९ या जागतिक महामारीच्या विरोधात संघर्ष करावा लागला. या संघर्षात डॉक्टर्स, नर्स, आशा स्वयंसेविका, आरोग्य, पोलीस यंत्रणा, अत्यावश्यक सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या कोविड योद्ध्यांनी मोठे योगदान दिले. प्रसंगी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. या सर्वांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्यात सर्वच स्तरांवर हा लढा लढविण्याचे सामर्थ्य देणाऱ्या कोविड योद्धांचे योगदान अतुलनीय आहे. २०२० चा हा संघर्षमय इतिहास ध्यानात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. संकट अजूनही टळलेले नाही, मात्र खबरदारी हाच एकमेव उपाय असून सर्व नियमान्वये २०२१ या नवीन वर्षात मार्गाक्रमण करूया, असेही मंत्री यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

फोटो - ३११२२०२०-जेएवाय-०४-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर