शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवस शहरास अपुरा पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2015 00:48 IST

पाणी जपून वापरण्याचे आवाहन : बालिंगा उपसा केंद्रातील पंप बदलण्याचे काम सुरू

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील पाणी उपसा करणारी यंत्रणा बदलण्याचे काम महापालिकेने मंगळवारपासून हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एक-एक करीत सर्व यंत्रणा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डांतील अनेक भागांत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मंगळवारपासून यंत्रणा बदलण्याच्या कामास सुरुवात झाली. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. या नूतनीकरण कामाचा आपटेनगर परिसर, सानेगुरुजी वसाहत, रिंग रोड संलग्नित परिसर, रायगड कॉलनी, शिवाजी पेठ व मंगळवार पेठ परिसर, देवकर पाणंद, रंकाळा व गंगावेश परिसर, पापाची तिकटी, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, बिंदू चौक व लक्ष्मीपुरी परिसर, फुलेवाडी व लक्षतीर्थ वसाहत, आदींसह ए, बी, सी व डी वॉर्डांसह ई वॉर्डातील शाहूपुरीच्या काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरवासीयांसाठी दररोज महापालिका शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांतून १२० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करते. बालिंगा उपसा केंद्रात काम सुरू असले तरी इतर दोन केंद्रांतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केला जाणार आहे. नागरिकांना पाणी कमी पडू नये, याची खबरदारी घेतल्याचे प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)सर्व यंत्रणेचे नूतनीकरणए, बी, सी, डी वॉर्ड व त्यास संलग्नित ग्रामीण भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार बालिंगा येथील उपसा केंद्रातील यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.