शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राजाराम तलाव परिसराचा विकास करण्यासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

उचगाव: प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सरनोबतवाडी येथील राजाराम तलाव परिसराचा विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, ...

उचगाव: प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सरनोबतवाडी येथील राजाराम तलाव परिसराचा विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी विनंती आमदार ऋतुराज पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना केली. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठ समोरील निसर्गरम्य परिसरामध्ये राजाराम तलाव असून शहर व उपनगरातील अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. कोल्हापूर शहरामध्ये व नजीक रंकाळा, कळंबा व राजाराम तलाव येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे राजाराम तलाव परिसराचा विकास व्हावा यादृष्टीने प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून केली. उपलब्ध असलेले जलसाठे जतन करणे ही काळाची गरज असून पर्यटनदृष्ट्या तलावांचे महत्त्व वाढवण्यासाठी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.

फोटो : राजाराम तलाव विकास प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.