शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

आदर्श सहेली मंचच्या वतीने या कडुनिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कागल-हातकणंगले पंचतारांकित ...

आदर्श सहेली मंचच्या वतीने या कडुनिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बी वेल फार्मास्युटिकल कंपनीने या कडुनिंबाच्या पाल्याच्या गोळ्या विनामूल्य करून देण्यात आल्या. निसर्गमित्र संस्थेने पर्यावरणपूरक पॅकिंग करून संस्थेकडे निर्माल्य जमा केलेल्या निसर्गप्रेमींना या गोळ्या सदिच्छा भेट म्हणून वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले यांनी दिली. या उपक्रमासाठी विलास डोर्ले, यश चौगुले, राणिता चौगुले, पराग केमकर यांनी योगदान दिले.

चौकट

उपक्रमाचे तिसरे वर्ष

या गोळ्यांचा उपयोग साठवणुकीचे धान्य किडू नये, अळी होऊ नये आणि अधिक काळ सुरक्षित राहण्याकरिता होतो. या गोळ्या कडुनिंबाच्या असल्यामुळे त्या पूर्णतः नैसर्गिक आहेत. सध्या रासायनिक आणि आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांचा साठवणुकीच्या धान्यावर मारा करून ते धान्य साठविले जाते; परंतु असे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक विघातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कडुनिंबाच्या गोळ्या या उत्तम पर्याय ठरत आहेत. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरित केल्या आहेत.

===Photopath===

150621\15kol_1_15062021_5.jpg~150621\15kol_2_15062021_5.jpg

===Caption===

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरीत केल्या आहेत.~फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरीत केल्या आहेत.