शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

आदर्श सहेली मंचच्या वतीने या कडुनिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कागल-हातकणंगले पंचतारांकित ...

आदर्श सहेली मंचच्या वतीने या कडुनिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बी वेल फार्मास्युटिकल कंपनीने या कडुनिंबाच्या पाल्याच्या गोळ्या विनामूल्य करून देण्यात आल्या. निसर्गमित्र संस्थेने पर्यावरणपूरक पॅकिंग करून संस्थेकडे निर्माल्य जमा केलेल्या निसर्गप्रेमींना या गोळ्या सदिच्छा भेट म्हणून वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले यांनी दिली. या उपक्रमासाठी विलास डोर्ले, यश चौगुले, राणिता चौगुले, पराग केमकर यांनी योगदान दिले.

चौकट

उपक्रमाचे तिसरे वर्ष

या गोळ्यांचा उपयोग साठवणुकीचे धान्य किडू नये, अळी होऊ नये आणि अधिक काळ सुरक्षित राहण्याकरिता होतो. या गोळ्या कडुनिंबाच्या असल्यामुळे त्या पूर्णतः नैसर्गिक आहेत. सध्या रासायनिक आणि आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांचा साठवणुकीच्या धान्यावर मारा करून ते धान्य साठविले जाते; परंतु असे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक विघातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कडुनिंबाच्या गोळ्या या उत्तम पर्याय ठरत आहेत. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरित केल्या आहेत.

===Photopath===

150621\15kol_1_15062021_5.jpg~150621\15kol_2_15062021_5.jpg

===Caption===

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरीत केल्या आहेत.~फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरीत केल्या आहेत.