शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कचरा संकलनाची समस्या दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणी नगरपालिकने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या वाहनांमुळे शहरातील कचऱ्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : निपाणी नगरपालिकने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या वाहनांमुळे शहरातील कचऱ्याची समस्या दूर होणार आहे. यासाठी पालिकेने ३७ लाख निधीतून एकूण ११ वाहने खरेदी केली आहेत, अशी माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. सोमवारी पालिकेने खरेदी केलेल्या वाहनांचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या.

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यसह नगरसेवक व नगरसेविका, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त महावीर बोरनवर यांनी स्वागत केले.

मंत्री जोल्ले म्हणाल्या की, निपाणी शहरातील कचरा संकलन करण्यासाठी नवीन वाहनांची गरज होती. काही कारणाने वाहने दाखल होण्यास विलंब झाला आहे. कित्येक जुनी वाहने कालबाह्य झाली आहेत. यामुळे कचरा संकलनास अडचण होती. पण आता ही अडचण दूर होणार आहे.

खासदार जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, दादाराजे देसाई यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

फोटो :

निपाणी : पालिकेत दाखल झालेल्या वाहनांचे उद्घाटन मंत्री जोल्ले, खासदार जोल्ले यांच्या उपस्थितीत झाले.