शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

प्रदूषण रोखणे हे आद्य कर्तव्य

By admin | Updated: October 10, 2015 00:32 IST

संजय हरणे : किर्लोेस्कर चित्रपट महोत्सवात नागेशकर, उपळेकर, केमकर यांना वसुंधरा पुरस्कार

कोल्हापूर : आजच्या जीवनात प्रदूषण रोखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मत नागरिका कागल पंचताराांकित औद्योगिक वसाहत येथील सूत गिरणीचे व्हाईस प्रेसिडेंट संजय हरणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ते कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व किर्लोस्कर उद्योगसमूहातर्फे आयोजित सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवप्रसंगी बोलत होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर यांना २०१४ चा, तर २०१५चा वसुंधरा मित्र पुरस्कार मुक्त छायाचित्रकार राजा उपळेकर, कार्यकर्ता पराग केमकर यांना व वसुंधरा गौरव पुरस्काराने आदर्श सहेली मंच, राजारामपुरी येथील युवक मित्रमंडळ, कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे प्रकाशराव होते. यावेळी सिनेचित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी उपस्थित होते.संजय हरणे म्हणाले, आज विविध घटकांमधून प्रदूषण होत आहे. जे औद्योगिक वसाहतीमधून सांडपाणी अथवा वायू हे घटक जे कारणीभूत ठरत आहे. ते कशा प्रकारे रोखता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे १७ टक्के प्रदूषण विविध घटकांद्वारे होते. त्यामुळे भविष्यासाठी जल, वायू, ध्वनी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. २०१४ ला उज्ज्वल नागेशकर हे जम्मू-काश्मीर येथे मदतीसाठी गेल्याने त्यांचा पुरस्कार यावर्षी देण्यात आला. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. दिलीप बापट यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारानंतर लघुपटाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)