शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दूधगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कागल : कागल शहरातून दुधगंगा नदीला मिसळणाऱ्या ओढ्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याने नदीचेही पाणी प्रदूषित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कागल : कागल शहरातून दुधगंगा नदीला मिसळणाऱ्या ओढ्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याने नदीचेही पाणी प्रदूषित होत आहे. यावर नगरपालिकेने उपाययोजना करावी यासह विविध मागण्या व समस्यांचे निवेदन वनमित्र संस्था, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, शिवराज्य मंच यांच्यातर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी देण्यात आले.

नागोबा ओढ्यात सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने त्यावर प्रक्रिया करावी, ऐतिहासिक जयसिंगराव तलावालगत गौण खनिजांची बेसुमार पद्धतीने लूट केली जात असल्याने तलावालाच धोका निर्माण झाला आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाकडे लक्ष द्यावे, शहरातील मोकाट श्वान व घोड्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी सागर कोंडेकर, इंद्रजित घाटगे, विक्रम चव्हाण, नितीन काळबर, नानासो बरकाळे, अशोक शिरोळे, अरुण जकाते, संदीप घाटगे, विजय बागल, अक्षय चौगुले, आदी उपस्थित होते.