शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

कविता जगण्याचा वेध घेते : प्रसाद कुलकर्णी

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

गडहिंग्लज येथे ‘प्रबोधन कवी संमेलन’

गडहिंग्लज : कवी ज्या समाजात जगतो, जे वास्तव पाहतो त्यातूनच त्याची कविता घडत असते. जी कविता माणसांच्या जगण्याच्या वेध घेते, ती चिरकाल टिकणार असते, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. समाजवादीच्या गडहिंग्लज शाखेच्यावतीने आयोजित प्रबोधन कवि संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.प्रबोधिनीसह अक्षरभारत वाचनालय ऐनापूर आणि कित्तूरकर ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कवी संमेलनात प्रा. किसनराव कुराडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील कविता सादर केली. तत्पूर्वी दिवंगत कवी अरूण काळे यांच्या ‘तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा’ या कवितेने संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रा. पी. डी. पाटील, विलास माळी, श्रद्धा पाटील, आदींसह के. बी. केसरकर, डॉ. स्मिता मुजूमदार, रावसाहेब मुरगी, अनिल कलकुटगी, सदानंद शिंदे, अश्विनी पाटील आदींनी कविता सादर केल्या.प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. प्रा. नीलेश शेळके यांनी सूत्रसंचलन केले. प्रबोधिनीच्या गडहिंग्लजचे अध्यक्ष सुरेश पोवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)