शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

आराखड्यात व्यावहारिक दृष्टिकोन हवा

By admin | Updated: June 13, 2016 00:35 IST

योग्य पुनर्वसन हवे : प्रेक्षणीय स्थळांचा विकास, रोजगाराला प्राधान्य आवश्यक

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा हा अव्यवहार्य कल्पनांवर आधारलेला नसावा. फोट्रेस कंपनीने यापूर्वी २०११ मध्ये १२० कोटी रुपयांचा सादर केलेला प्रस्ताव पुन्हा नव्याने जसाच्या तसा २०१४ मध्ये २५५ कोटींचा केला आहे. विकास करताना हे मंदिर गावठाणात आहे याचे भान हवे. प्रस्तावात बाधित होणारे रहिवासी व व्यापाऱ्यांची संख्या कमी दाखविली आहे. (३० रहिवासी व १०८ व्यापारी कुळे व मालक धरून) प्रत्यक्षात या ठिकाणी ३०० हून अधिक लहान-मोठी घरे व २९३ च्या आसपास लहान-मोठ्या दुकानांचा समावेश आहे. या साऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे. तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ हेतू हा देवीच्या माहात्म्याबरोबरच स्थानिकांचे राहणीमान उंचावणे व व्यवसायाला चालना देणे हाच असला पाहिजे; परंतु स्थानिक रोजगार उद्ध्वस्त करून असा विकास करणे म्हणजे मूळ हेतूला बगल दिल्यासारखे होईल. मंदिर विकास आराखड्याच्या निमित्ताने शहराशी संलग्न प्रेक्षणीय स्थळांचा विकास, स्थानिकांचे राहणीमान व रोजगार या घटकांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. केवळ प्रशासकीय पातळीवर आराखडा न बनविता सर्व घटकांना विश्वासात घेऊन समाजाभिमुख आराखडा बनवावा. - समीर नदाफ , सरचिटणीस, कोल्हापूर जनशक्ती संघटनामहापालिकेच्या बंद शाळांचा वापर करावाटेंबलाई मंदिराजवळ भक्त निवासाची उभारणी करणे हे पूर्णपणे अव्यावहारिक व भाविकांच्या गैरसोयीचे आहे. याचा सारासार विचार करून शहरातील महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांचा विकास करावा व त्या ठिकाणी भक्त निवासाची व्यवस्था करावी. बहुमजली पार्किंगची गरजबहुमजली पार्किंगची आत्यंतिक गरज आहे. बिंदू चौक व व्हीनस कॉर्नर या ठिकाणी करून पार्किंगची समस्या सोडवावी. भवानी मंडप ते बिंदू चौक मार्गावर हेरिटेज वॉक करण्यात येणार आहे. मात्र येथे दुतर्फा रहिवासी आहे. शिवाय सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय संघटनांची कार्यालये आहेत. हा आराखडा बनवीत असताना महिला भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारणीसाठी कोणतीही तरतूद दिसत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहाचा प्राधान्याने विचार व्हावा.