शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रात्रीचा दिवस करीत वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहर व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी महावितरणची उपकेंद्रे, वीज वाहिन्या, ...

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहर व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी महावितरणची उपकेंद्रे, वीज वाहिन्या, वितरण रोहित्रे पाण्यात अडकली. तर विजेचे खांब वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा बाधित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. २३) पासून रात्रंदिवस काम करीत हा पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. यात कसबा बावडा, शुगर मिल, बापट कॅम्प येथील ३३-११ केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला हाेता. त्याकरिता सर्किट हाऊस येथून पर्यायी व्यवस्था करून येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे साडेसात हजार ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात यश आले. यासाठी सहायक अभियंता प्रवीण सूर्यवंशी, विजय जाधव, सुनील चाटे, सचिन माने, रोशन पारधी, प्रणव पाटील, करण पायमल, आदींनी कामगिरी पार पाडली.

चौकट

फुलेवाडीच्या बालिंगा कक्षात जनमित्रांनी बोटीतून प्रवास करीत पुराच्या पाण्यात उतरून ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीचा बिघाड दुरुस्त करून पाडळी गावठाणचा वीज पुरवठा सुरळीत केला.