शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रात्रीचा दिवस करीत वीज पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहर व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी महावितरणची उपकेंद्रे, वीज वाहिन्या, ...

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहर व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी महावितरणची उपकेंद्रे, वीज वाहिन्या, वितरण रोहित्रे पाण्यात अडकली. तर विजेचे खांब वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा बाधित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. २३) पासून रात्रंदिवस काम करीत हा पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. यात कसबा बावडा, शुगर मिल, बापट कॅम्प येथील ३३-११ केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला हाेता. त्याकरिता सर्किट हाऊस येथून पर्यायी व्यवस्था करून येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे साडेसात हजार ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात यश आले. यासाठी सहायक अभियंता प्रवीण सूर्यवंशी, विजय जाधव, सुनील चाटे, सचिन माने, रोशन पारधी, प्रणव पाटील, करण पायमल, आदींनी कामगिरी पार पाडली.

चौकट

फुलेवाडीच्या बालिंगा कक्षात जनमित्रांनी बोटीतून प्रवास करीत पुराच्या पाण्यात उतरून ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीचा बिघाड दुरुस्त करून पाडळी गावठाणचा वीज पुरवठा सुरळीत केला.