शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

डाक कर्मचाऱ्यांचा संप, तरी काम सुरूच

By admin | Updated: March 18, 2015 23:55 IST

निम्मे कर्मचारी कामावर : २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून

कोल्हापूर : ग्रामीण डाकसेवकांच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. जिल्ह्यातील ४०६ ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संपात असल्याने ३० टक्के डाक यंत्रणेवर परिणाम झाल्याचे कोल्हापूर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. यामध्ये ८७८ ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. संपामध्ये ४०६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील टपाल व्यवस्थेवर ३० टक्के परिणाम झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या डाक विभागातील फक्त ५० टक्केच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जे कर्मचारी सहभागी नाहीत, त्यांच्याकडून उर्वरित कामे करून घेण्यात येत आहेत. ( प्रतिनिधी )संपामुळे सुमारे २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून आहेत. संपाला जिल्ह्यातून सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पत्रे, रजिस्टर, पार्सल, दाखले पडून राहिल्याने साधारण एक कोटीच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत बंद मागे घेणार नाही.                                                                                                      - चंद्रकांत बुडके, सचिव, ग्रामीण डाकसेवक संघउलाढाल धिम्या गतीने जिल्ह्यामध्ये एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांत टेलिफोन बिल, रजिस्टर, मनीआॅर्डर, पोस्ट विमा खाते, परीक्षा फॉर्म, बचत खात्यासह वीज बिले भरली जातात. नऊ दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने लाखोंची उलाढाल धिम्या गतीने होत आहे.