शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

डाक कर्मचाऱ्यांचा संप, तरी काम सुरूच

By admin | Updated: March 18, 2015 23:55 IST

निम्मे कर्मचारी कामावर : २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून

कोल्हापूर : ग्रामीण डाकसेवकांच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. जिल्ह्यातील ४०६ ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संपात असल्याने ३० टक्के डाक यंत्रणेवर परिणाम झाल्याचे कोल्हापूर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. यामध्ये ८७८ ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. संपामध्ये ४०६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील टपाल व्यवस्थेवर ३० टक्के परिणाम झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या डाक विभागातील फक्त ५० टक्केच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जे कर्मचारी सहभागी नाहीत, त्यांच्याकडून उर्वरित कामे करून घेण्यात येत आहेत. ( प्रतिनिधी )संपामुळे सुमारे २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून आहेत. संपाला जिल्ह्यातून सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पत्रे, रजिस्टर, पार्सल, दाखले पडून राहिल्याने साधारण एक कोटीच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत बंद मागे घेणार नाही.                                                                                                      - चंद्रकांत बुडके, सचिव, ग्रामीण डाकसेवक संघउलाढाल धिम्या गतीने जिल्ह्यामध्ये एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांत टेलिफोन बिल, रजिस्टर, मनीआॅर्डर, पोस्ट विमा खाते, परीक्षा फॉर्म, बचत खात्यासह वीज बिले भरली जातात. नऊ दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने लाखोंची उलाढाल धिम्या गतीने होत आहे.