शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करणे पोलिसांच्या कुवतीबाहेर

By admin | Updated: April 1, 2015 00:04 IST

एन. डी. पाटील यांचे मत

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याबाबत राज्य सरकार, पोलीस जनतेच्या भावनांशी खेळत आहे. मारेकऱ्यांबाबत नेमकी दिशा अजूनही त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आता मारेकऱ्यांना अटक करणे सरकार, पोलिसांच्या कुवतीच्या बाहेर असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना, हल्ल्यातील गुन्हेगारांबाबत नेमकी दिशा अजूनही पोलीस, राज्य सरकारला मिळालेली नाही. ते पाहता संबंधित मारेकऱ्यांना अटक करणे पोलीस, सरकारच्या कुवतीबाहेर असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. यापूर्वीदेखील नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना पकडण्याच्या जवळपास असल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात त्यादृष्टीने काहीच झाले नाही. आता पानसरे यांच्या मारेकऱ्यांबाबतदेखील काहीशी अशीच स्थिती असल्याचे दिसून येते. घरगुती वादातून हत्या झाली असल्याचे समजून तपास केल्यास पोलिसांच्या हातात काहीच लागणार नाही. (प्रतिनिधी)