शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कांडगाव-जैताळ रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST

: कांडगाव : जैताळदरम्यानच्या रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रोडवरून प्रवास करणे अंत्यत धोकादायक बनले ...

: कांडगाव : जैताळदरम्यानच्या रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रोडवरून प्रवास करणे अंत्यत धोकादायक बनले असून, या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. गेल्या चौदा वर्षांपासून या रोडवर डांबरच न पडल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

जैताळ, ता.करवीर हे गाव डोंगरावर वसलेले असून, विधानसभा निवडणुकीत करवीरमध्ये, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला पश्चिम मतदारसंघात विभागले आहे. कांडगाव ते जैताळदरम्यानचा हा रस्ता दोन किलोमीटरचा असून, तो जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावरून कागल, शिरगाव, गोकुळचे हजारो कामगार ये-जा करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्यांनाही रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट : गेल्या चौदा वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच न पडल्याने रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन करणार. बाजीराव कांबळे,

ग्रामस्थ, जैताळ