शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

लोक ‘गयारामां’ची दखल घेणार नाहीत

By admin | Updated: August 31, 2014 00:28 IST

आर. आर. पाटील : निवडणुकांच्या तोंडावर ‘आवक-जावक’ होतेच

कोल्हापूर : निवडणुकांच्या तोंडावर पक्षाचे तिकीट मिळाले नाही की आवक-जावक ही होतच असते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची दखल पक्ष घेत नाहीच; परंतु लोकसुद्धा त्यांची दखल घेणार नाहीत, असा टोला पक्षातून बाहेर पडणाऱ्या गयारामांना आर. आर. पाटील यांनी आज, शनिवारी येथे हाणला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.सांगलीला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळ येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आर. आर. पाटील म्हणाले, जातीयवादी पक्षांना रोखणे व धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभागणी होऊ न देणे हीच राष्ट्रवादी कॉँग्रेसची ठाम भूमिका आहे. निवडणुकीच्या तोंडावर आवक-जावक ही होतच असते. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉँग्रेसमधूनही काही लोक संधी मिळत नाही, म्हणून बाहेर पडत आहेत; परंतु अशा लोकांची पक्ष दखल घेत नाही. शिवाय लोकसुद्धा त्यांची दखल घेत नसतात. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. स्वयंसेवकांसह राखीव पोलीस दल तसेच केंद्रीय पोलीस दलाचे जवान बंदोबस्तासाठी आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडेल. उजळाईवाडी येथे स्फोट झालेले बॉम्ब हे गावठी आहेत. प्रथमदर्शनी हे बॉम्ब दहशतवादाशी संबंधित नसल्याचे दिसून आले आहे. तरीही या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)