शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

पन्हाळ्याच्या रस्त्याचे काम मंगळवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST

अधिक माहितीनुसार मुख्य रस्त्याचे काम संपण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार असून, जवळच असणारे साधोबा तळ्याचा पाणी जाण्याचा मार्ग ...

अधिक माहितीनुसार मुख्य रस्त्याचे काम संपण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार असून, जवळच असणारे साधोबा तळ्याचा पाणी जाण्याचा मार्ग या पडलेल्या रस्त्यातून जात आहे. यासाठी मोठा पाणी मार्ग ठेवून रस्त्यात दगड भुकटी टाकून रोज अर्धा मीटर पद्धतीने काम होईल. यावेळी मंगळवार पेठेतून येणारा पायी मार्ग आहे. तसाच ठेवून हे काम होणार आहे. रस्त्यासाठी सहा टप्पे धरण भिंती प्रमाणे होणार आहेत. रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होईल. दरम्यान अजूनही पावसामुळे पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. तरीसुद्धा पर्यटकांनी पडलेल्या रस्त्याच्या कडेने चालत येण्यासाठीच वापर करावा व आणलेल्या चारचाकी गाड्या बुधवारपेठ येथे थांबवाव्या जेणेकरून रस्त्याचे काम करणाऱ्या गाड्यांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अभियंता ऐरेकर यांनी केले