शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मूळ २९ कोटींचा प्रकल्प, गेला ११४ कोटींवर

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

काम रखडल्याचा फटका : आतापर्यंत ९५ कोटी रुपये खर्च; आणखी ५० कोटींच्या निधीची गरज

रवींद्र येसादे - उत्तूर -आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी सुरुवातीस २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, पहिली तीन वर्षे वगळता प्रकल्प १५ वर्षे रखडला. यामुळे वेळोवेळी महागाईमुळे प्रकल्पाच्या कामासाठी ११४ कोटी मंजूर करण्यात आले. त्यानुसार प्रकल्पाची कामे व पुनर्वसन आदींसाठी ९५.३६ कोटी रुपये खर्च झाले. प्रकल्पाचे उर्वरित काम व पुनर्वसनाच्या मंजूर रकमेसाठी ५० कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे. भू-संपादन व पुनर्वसनासाठी २१ कोटींची तसेच धरण व अनुषंगिक कामासाठी ४० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. अतिरिक्त ४१ कोटी जादा निधी उपलब्ध झाल्यास सन २0१६-१७ मध्ये घळभरणी होऊ न पाणीसाठा होऊ शकतो.आजअखेर प्रकल्प कामाची सद्य:स्थितीधरणाची माथापातळी ६९०.२३० मी. आहे. साखळी क्रमांक २१० मी., तर २०४० मी. भागातील रोधी चर खोदाई व भरावाचे काम पूर्ण झाले आहे. डाव्या व उजव्या तिरावरील कामासाठी निधीची गरज आहे. कोल्हापूर पद्धतीच्या सहा बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून, गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील बंधाऱ्यासाठी निधीची गरज आहे.मातकाम ७० टक्के पूर्णप्रकल्पाच्या डाव्या तिरावरील ६८१.० मी. व उजव्या तिरावरील ६८२.०० मी. तलावापर्यंत मातकाम आहे. हे काम ७० टक्केपूर्ण झाले आहे. उर्वरित काम अद्याप अपूर्णच राहिलेले आहे.विद्युत विमोचक सिंचन तथा विद्युत विमोचकाचे खोदकाम पूर्ण झाले असून, ऊर्ध्वनलिका, शुष्कविहीर, पाणतळ व यांत्रिकी घटकांची कामे ८० टक्के पूर्ण आहेत.सांडवा काम अंतिम टप्यातप्रकल्पास द्वाररहित डकबिल प्रकारचा सांडवा आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची लांबी ८० मी.असृून त्याची खुदाई पूर्ण आहे. सांडवा पुच्छ कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडवा संधानकाचे ५ टक्के काम पूर्ण होणे बाकी आहे.घळभरणीचे काम जवळपास पूर्णप्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील मातकाम व दगडी पिचिंगचे काम पूर्ण झाले आहे. आधी पुनर्वसन मगच घळभरणी, असा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे घळभरणीचे काम २० टक्के अपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम सध्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, विस्थापितांचे प्रश्न अर्धवट स्थितीत आहे.