शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सेंद्रिय पदार्थ जमिनीचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST

शिरोळ : शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास कमी कसा होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास उत्पादन ...

शिरोळ : शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास कमी कसा होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास उत्पादन वाढ होऊ शकेल. सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा आहे. त्यामुळे मातीची काळजी घेणे गरजेचे बनले आहे, असे मत कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अरुण मराठे यांनी व्यक्त केले.

श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून उमळवाड (ता. शिरोळ) येथे ऊस पीक चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी बाळासाहेब मगदूम होते. प्रारंभी स्व. डॉ. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मराठे म्हणाले, जमिनीची सुपीकता, उत्पादकता व ऊस उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान माहिती करून घेणे आवश्यक आहे. मातीवर शेती अवलंबून आहे. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब घटक असणे ही अत्यावश्यक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी श्रीशैल हेगाण्णा, दिलीप जाधव, ए. एस. पाटील, पप्पू चौगुले, ऋषभ पाटील, बाळासाहेब कोळी, दिलीप गुरव, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - २४०१२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - उमळवाड (ता. शिरोळ) येथे शेतकरी मेळाव्यात अरुण मराठे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.