शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार

By admin | Updated: November 26, 2014 00:33 IST

महा-ई सेवा केंद्र : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन

रत्नागिरी : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन घेण्यासाठी बँकांकडून हयातीचा दाखला घ्यावा लागतो. मात्र, आता या हयातीच्या दाखल्यासाठी ई केवायसी अनिवार्य केली जाणार आहे. त्यामुळे ही सुविधा लवकरच महा-ई सेवाकेंद्रांमधून सुरू होणार आहे. मात्र, यासाठी आधारकार्ड अनिवार्य ठरणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतनासाठी बँकांकडून हयातीचा दाखला द्यावा लागतो. मात्र, आता हा दाखला मिळण्यासाठीही केवायसी अनिवार्य करण्यात येणार आहे. केवायसी असेल तरच बँकांकडून हयातीचा दाखला दिला जाणार आहे. यासाठी आधारकार्डही अनिवार्य आहे.आधारकार्ड असेल तरच केवायसी केली जाणार आहे. ही केवायसी आधार क्रमांकासोबत बँकांशी संलग्न केल्यानंतरच सेवानिवृत्तांना बँक हयातीचा दाखला देणार आहे. त्यामुळे आता हयातीचा दाखला ज्यांच्याकडे केवायसी असणार आहे, अशांनाच मिळणार आहे. त्यामुळे अशा सेवानिवृत्तांसाठी महा ई केंद्रातून ई केवायसी सुविधा पुरविली जाणार आहे. ई केवायसी आधार क्रमांकासोबत बॅँकांशी संलग्न केल्यानंतर त्यांना हयातीचा दाखला लगेचच मिळू शकेल.सेवानिवृत्तांसाठी हयातीच्या दाखल्यासोबत केवायसी अर्ज मागवण्यात आले आहेत.रत्नागिरीतही महा ई सेवा केंद्रांकडून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधारकार्डचे काम करणाऱ्या स्पॅन्को कंपनीच्या माध्यमातून या कंपनीच्या अखत्यारितील सुमारे महा ई सेवा केंद्रांमधून ई केवायसी सुविधा आठवडाभरात सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)