शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

आता शंभर पटास मुख्याध्यापक मिळणार

By admin | Updated: August 31, 2015 00:17 IST

अतिरिक्त शिक्षक प्रमाण कमी होणार

कोल्हापूर : राज्यातील उच्च प्राथमिक शाळांना २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता शंभर पटास मुख्याध्यापकपद मंजूर होणार आहे. या शासन निर्णयात पटाचे निकष बदलल्यामुळे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण कमी होऊन नवीन भरती करावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व सरचिटणीस विजय भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.बालकाचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना १५० पटास आणि सहावी ते आठवीच्या वर्गांना शंभर पटास मुख्याध्यापकपद अनुज्ञेय आहे. मात्र, इयत्ता पहिली ते सातवी अथवा पहिली ते आठवीच्या संयुक्तीकरीत्या पटसंख्या शंभरच्या वर असेल तर, मुख्याध्यापक पद द्यावे की देऊ नये याबाबत स्पष्ट निर्देश नव्हते. इयत्ता सहावी ते आठवीला शंभर पटास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असेल तर, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांनाही शंभर पटाच्या वर मुख्याध्यापकपद मिळालेच पाहिजे, याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव नंदकुमार, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गांना ६० पर्यंत दोन व त्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार आहे, तसेच मुख्याध्यापकपद कमी करताना दहा टक्के पटाची सवलत दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत फार कमी होणार असून, उलट राज्यात सुमारे १५ ते २० हजार शिक्षक पदे निर्माण होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष पाटील, सरचिटणीस भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)शासन निर्णयानुसार पहिलीते पाचवीच्या वर्गांना६० पर्यंत दोनत्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार