शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

नीलेवाडीकरांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील नीलेवाडीला महापुराने विळखा घातला आहे.शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर झाले. अद्याप शंभरभर ...

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील नीलेवाडीला महापुराने विळखा घातला आहे.शुक्रवारी रात्रीपर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर झाले. अद्याप शंभरभर लोक महापुरात अडकले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या साध्या दोन बोटीमधून नागरिक बाहेर काढण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. वाढत्या महापुराने त्या बोटी भरकटू लागल्यामुळे आज रात्री नागरिकांना बाहेर काढण्याचे काम बंद करण्यात आले. आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून एनडीआरएफची टीम आल्यानंतरच या लोकांना बाहेर काढणे शक्य होणार आहे. गावातील घाटगेमळा, शिवाजी पुतळा परिसर व मोहिते गल्लीच्या उंचवट्याच्या ठिकाणी हे लोक गटागटाने मदतीची प्रतीक्षा करत बसले आहेत. शेतकऱ्यांची जनावरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. शेवटी जनावरांची दावी कापून त्यांना जड अंतकरणाने शेतकऱ्यांनी मुक्त केले आहे. त्यांचे पशुधन आता नशिबाच्या हवाली केले आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

२३ निलेवाडी पूर