शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

निखील, रविंद्र आघाडीवर

By admin | Updated: May 27, 2016 00:47 IST

राज्य निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य निवड व अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी तिसऱ्या फेरीअखेर अग्रमानांकीत निखिल दीक्षित, इचलकरंजीचा रविंद्र निकम यांच्यासह पंधरा बुद्धिबळपटू तीन गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. तीन गुणांसह आघाडी घेतलेल्या अन्य खेळाडूंमध्ये औरंगाबादचा इंद्रजित महेंद्रकर, पुण्याचा कशिश मनोज जैन, सुनिव वैद्य, कोल्हापूरचा आंचल रस्तोगी, ठाण्याचा राहूल पवार, ऋत्विक गदीया, विशाल गायकवाड (ठाणे), गणेश तजाने (नाशिक), शिवासुब्रहमणियम (नागपूर), गजानन जायडे (ठाणे), श्रीराज भोसले (कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तर निहाल मुल्ला, बी.एस.नाईक , वरद आठले, ऋजुल शिंदे, आयुश महाजन(कोल्हापूर), अक्षय खेर,प्रविण सावर्डेकर, नेहा मुळे (रत्नागिरी), अभिजीत बिलपे (परभणी), विवेक महाजन (ठाणे), सुजल काळे (औरंगाबाद), हे अकराजण अडीच गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.अग्रमानांकीत उत्कर्ष लोमटे, धनंजय इनामदार, आदीत्य सावळकर (कोल्हापूर), लेख मिठावाला (औरंगाबाद), दिपक कुमठाकर (ठाणे), मेहूल भानुशाली (मुंबई),सिद्धांत सावंत (रत्नागिरी) यांच्यासह ५१ जण दोन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.