शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

फुले यांच्या विचारांची सध्या गरज

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

राजन गवस : महात्मा जोतीराव फुले यांचा १२४ वा स्मृतिदिन

कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते. कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते.