शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

फुले यांच्या विचारांची सध्या गरज

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

राजन गवस : महात्मा जोतीराव फुले यांचा १२४ वा स्मृतिदिन

कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते. कोल्हापूर : सध्या विकासाची फूग दिसत असली, तरी पूर्वीच्या चालीरिती, रूढी, परंपरा कोणत्या बदलल्या, असा सवाल करीत कधी नव्हती इतकी जोतिराव फुले यांच्या विचारांची गरज सध्या निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आज, शुक्रवारी शाहू सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. डॉ. गवस म्हणाले, फुले यांनी व्यवस्था मोडीत काढताना पर्यायी व्यवस्था उभी केली म्हणूनच ते समाजपरिवर्तन करू शकले. शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांच्या चुकांवरही रोखठोक हल्ले चढविले. त्यांच्या मांडणीचा केंद्रबिंदू महिला होत्या; कारण रूढी-परंपरा, जातीय भिंती तोडण्याची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. फुले यांनी ज्या व्यवस्थेविरोधात हल्ले चढविले, त्या गोष्टींत आपण तसूभर तरी पुढे गेलो का? याचा विचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, पुरोहितशाही, भांडवलशाही व साम्राज्यशाही या शाह्यांनी पूर्वी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले; आता तरी यांनी पाठ सोडली आहे का? त्यांनी शोषणाची पद्धत बदलली, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टचे राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते.