शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंगोपन काळाची गरज : सदाशिव खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

सांगरूळ : बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे निसर्गचक्र बदलले असून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी आहे. ...

सांगरूळ : बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे निसर्गचक्र बदलले असून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी आहे. नैसर्गिक ऑक्सिजन टिकवण्यासाठी वृक्षसंगोपन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सांगरूळचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी केले.

सांगरूळ येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील रिकाम्या जागेतील झुडपे, तण, काढून या परिसराची स्वच्छता करून याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे होते.

या वेळी राजयोगिनी सुनीता दीदीजी म्हणाल्या, प्राचीन काळापासून झाडाचं आणि माणसाचं विशिष्ट नात आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत झाडांचा उपयोग होत असतो. यामुळे प्रत्येक माणसाने किमान एक झाड लावून ते जगवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

या वेळी पं. स. सदस्या अर्चना खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, रश्मी दीदीजी, विष्णू भाई, एकनाथ भाई संभाजी भाई, सचिन नाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिक्षक एस. बी. घुनकीकर, सर्जेराव यादव, सागर नाळे, रघुनाथ भाई, बी. के. भारती यांच्यासह प्रजापिता ब्रह्माकुमारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी - सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सदाशिव खाडे, पं. स. सदस्या अर्चना खाडे, उपसरपंच सुशांत नाळे आदी.