शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

स्त्रीत्व जपणं काळाची गरज- स्मिता जयकर

By admin | Updated: February 7, 2017 00:37 IST

पेठवडगावमध्ये कल्याणी महोत्सवाची सांगता

पेठवडगाव : स्त्रीत्व जपणं काळाची गरज बनली आहे. यामध्ये वायू, पाणी, हवा, धरती व लक्ष्मी ही स्त्रीत्व आहेत. महिलांनी स्त्रीत्वांची जपणूक करून सृष्टीचे पावित्र्य राखावे, असे आवाहन सिनेअभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले.येथील कल्याणी महोत्सवाच्या सांगता सभारंभप्रसंगी स्मिता जयकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा विद्या पोळ होत्या. यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, नगरसेविका अनिता चव्हाण, संगीता मिरजकर, जवाहर सलगर प्रमुख उपस्थित होते. खासगी वाहिनीवरील ‘तुज्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेता राणा (हार्दिक जोशी) याने महिलांशी संवाद साधला.स्मिता जयकर म्हणाल्या, स्त्रीशक्तीमधील ताकद ओळखा. प्रत्येक स्त्रीमधील शक्ती जागृत झाल्यास समाजव्यवस्था सुधारते. महिलांच्या जीवनात परिवर्तनाची धडपड विद्या पोळ करीत आहेत. त्यांच्या पाठीशी महिलांनी राहावे. तसेच महिलांनी स्वत:मध्ये सुधारणा केल्यास जग बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रेमाची जर्नी या फिल्ममधील कलाकारांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर संदीप पंचवाडकर यांचा जीवन की यादगार लम्हे हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. अनुक्रमे निकाल असा -फिश पदार्थ- उर्मिला पाटील, तेजस्विनी उंडाळे, माधुरी कांबळे, मटन पदार्थ - पायल गोणी, प्रिया पोळ, चिकन पदार्थ - नीलम दबडे, शुभांगी भंडारी, सुजाता माने, शुभांगी चव्हाण. शाकाहारी-उकडलेले पदार्थ - पायल गोणी, कांचन पाटील, शुभांगी भंडारे, सॅलेड व फ्रूट डेकोरेशन अनुक्रमे - उर्मिला पाटील, स्नेहल शिखरे, नीलम दबडे, लायमा शिकलगार. परीक्षक संगीता देवकर होत्या. कल्याणी बझारची बक्षिसे पूनम होनोले, राजेंद्र पाटील यांना मिळाली, तर मानाची कल्याणी पैठणी अश्विनी खटावकर यांना प्राप्त झाली. (प्रतिनिधी)