शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

शिबिराबरोबर समस्याही सोडविण्याची गरज

By admin | Updated: January 9, 2015 00:02 IST

उल्हास पाटील : मगदूम अभियांत्रिकी, आयुर्वेदिक कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता

जयसिंगपूर : शिबिरार्थी विद्यार्थ्यांना समाजातील ग्रामीण भागातील लोकांच्या हिताबद्दल तळमळ असली पाहिजे. जनतेच्या समस्या जाणून घेऊनही त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांत आरोग्य, स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी शिबिर अत्यंत उपयोगी आहे, असे प्रतिपादन आमदार उल्हास पाटील यांनी केले.येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेंर्तगत चिंचवाड (ता. शिरोळ) येथील श्रमसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. गुप्ता होते. यावेळी उद्योगपती अरुण घाटगे, पुष्पाताई चौगुले उपस्थित होते.यावेळी डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी चिंचवाड येथे ड्रेनेज लाईन सर्व्हे, पाणी परीक्षण, स्वच्छता, आरोग्याबद्दलची जनजागृती, तसेच ४७० रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार करून चांगले कार्य केले आहे. शिबिरामधून उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून पुष्पजित शिंदे, रणजित शिंदे, गणेश खरात, संकेत खोत, अमित आपटे, निखिल पाटील, नेहा सकळे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.प्रा. ए. बी. यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. वैजनाथ यादव यांनी मेडिकल शिबिराची माहिती दिली. ओकांर व्हरकट, अरुंधती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रबंधक ए. बी. घोलप, प्रा. आर. एस. पवार, प्रा. डी. बी. देसाई, डॉ. ए. एस. यादव, डी. आर. माने, विजय गोधडे, प्रमोद चौगुले, प्रशांत पाटील, सुदर्शन ठोमके, रंजना घाटगे उपस्थित होते. प्रा. एम. बी. तांदळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)