शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

आॅक्सिजन पार्कची गरज

By admin | Updated: May 10, 2017 21:10 IST

वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे

वृक्षांच्या माध्यमातून सावली मिळणे गरजेचे आहे. भविष्यात तापलेल्या शहरांमध्ये वृक्षलागवडीच्या माध्यमातून मोठा आॅक्सिजन पार्क उभा करण्याची गरज निर्माण होणार आहे. जिल्ह्यातही बांधाबांधावर चारीबाजूंनी वृक्षलागवड केल्यास शेतकऱ्यांची हद्दही निश्चित होईल आणि झाडाच्या सावलीखाली थोडी विश्रांतीही घेता येईल. कोल्हापुरात निसर्गमित्र संस्थेसारख्या काही संस्थेने जाणीवपूर्वक विविध उपक्रम आधीच सुरू केले आहेत. त्यांच्या एकेकट्या उपक्रमाला सामूहिक साथीची गरज आहे. दुर्मिळ वृक्षांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातून पर्यावरणाचाही समतोल साधता येईल.मोकळ्या जागी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणे, त्याची लॅण्ड बँक तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे. वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन दरवर्षी नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीनुसार काम करतात; पण या कामाला गती मिळत नाही. राज्य शासनाने जलयुक्त शिवारसारखा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर वृक्षलागवडीचा आणि तो जतन करण्यासाठीही विशेष उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन, नामफाउंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करावी. वृक्षलागवडीसाठी पुरेशी आणि दर्जेदार रोपे रोपवाटिकांमधून आणली पाहिजेत. रोप लागवडीची स्थळ निश्चिती करणे, खड्डे तयार करून त्यात खत टाकून ठेवणे, वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणे, रोप लावण्यासाठी लोकांना प्रेरित करून त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळविणे गरजेचे आहे. लावलेले वृक्ष जगले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे. वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जागोजागी वृक्षलागवडीने आॅक्सिजन पार्क तयार होतील.संदीप आडनाईक