शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सरकारविरोधात राष्ट्रवादीचे ‘थाळी नाद’

By admin | Updated: October 20, 2015 23:42 IST

राज्यभर २५ आॅक्टोबरपासून हल्लाबोल आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार एक वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. वर्षभरात सरकारच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात २५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ‘थाळी नाद’ आंदोलन हाती घेतले आहे. तहसीलदार कार्यालयावर मोर्चाद्वारे हल्लाबोल केला जाणार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार सत्तेवर येऊन दीड वर्षे पूर्ण झाले आहे. राज्यातील युती सरकारला ३१ आॅक्टोबरला वर्ष होत आहे. भाजप सरकारच्या या कालावधी राज्यात भयावह दुष्काळ पडला. या दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी युती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. उलट चुकीची धोरणे राबवून सामान्य माणसांना वेठीस धरण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. सरकार संवेदनहीन बनले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तहसीलदार कार्यालयावर ‘हल्ला बोल’ आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या सरकारचा खरा चेहरा सामान्य माणसांसमोर आल्याने ‘अच्छे दिन’चा बुरखा फाटला आहे. ‘थाळी नाद’ च्या माध्यमातून जनतेच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचविणार आहे. - अनिल साळोखे (सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी,कोल्हापूर)