शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

सरकारविरोधात राष्ट्रवादीचे ‘थाळी नाद’

By admin | Updated: October 20, 2015 23:42 IST

राज्यभर २५ आॅक्टोबरपासून हल्लाबोल आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार एक वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. वर्षभरात सरकारच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात २५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ‘थाळी नाद’ आंदोलन हाती घेतले आहे. तहसीलदार कार्यालयावर मोर्चाद्वारे हल्लाबोल केला जाणार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार सत्तेवर येऊन दीड वर्षे पूर्ण झाले आहे. राज्यातील युती सरकारला ३१ आॅक्टोबरला वर्ष होत आहे. भाजप सरकारच्या या कालावधी राज्यात भयावह दुष्काळ पडला. या दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी युती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. उलट चुकीची धोरणे राबवून सामान्य माणसांना वेठीस धरण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. सरकार संवेदनहीन बनले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तहसीलदार कार्यालयावर ‘हल्ला बोल’ आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या सरकारचा खरा चेहरा सामान्य माणसांसमोर आल्याने ‘अच्छे दिन’चा बुरखा फाटला आहे. ‘थाळी नाद’ च्या माध्यमातून जनतेच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचविणार आहे. - अनिल साळोखे (सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी,कोल्हापूर)