शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राधानगरीत राष्ट्रवादीचा घंटानाद

By admin | Updated: October 27, 2015 23:56 IST

तहसीलदारांना निवेदन : केंद्र व राज्य सरकार पोकळ घोषणा करण्यात मग्न असल्याचा आरोप

राधानगरी : राधानगरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तहसील कार्यालयाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील व तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले यांनी या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उदय गायकवाड यांना दिले. येथील अंबाबाई मंदिरापासून थाळीनाद करीत कार्यकर्ते तहसील कचेरीवर धडकले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, केंद्रात भाजप सरकार सत्तेत येऊन दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर राज्यात सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करीत आहे. निवडणुकीपूर्वी सरकारमधील नेत्यांनी सत्तेत येताच महागाई कमी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत असून, सर्वसामान्य जनतेला जगणे अशक्य झाले आहे. तरीही सरकार पोकळ घोषणा करण्यात मग्न आहे. माजी आमदार नामदेवराव भोईटे, तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले यांची भाषणे झाली. यावेळी उपसभापती संगीता कांबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र भाटळे, ‘भोगावती’चे संचालक डी. बी. पाटील, महादेव कोथळकर, पांडुरंग डोंगळे, अमर चौगले, नेताजी पाटील, विश्वास पाटील, सर्जेराव पाटील, माजी सभापती संजय कलिकते, शंकरराव डोंगळे, भिकाजी एकल, अनुप वागरे, महिला अध्यक्ष संजीवनी कदम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)