शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

मुरूडे : हत्तींचा धिंगाणा; मोठे नुकसान

By admin | Updated: December 19, 2014 23:23 IST

शेतकऱ्यांनी गाव गाठले : भीतीचे वातावरण; नारळाची झाडे उद्ध्वस्त

ज्योतिप्रसाद सावंत - आजराऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुरुडे गावातील शेतात टस्कर हत्तीने काल, गुरुवारी रात्री अक्षरक्ष: धिंगाणा घालत ऊसासह केळी, नारळ, गहू पिकांचे प्रचंड नुकसान केले.मुरुडे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतातील घरामध्ये राहणाऱ्या मंडळींनी थेट गाव गाठले आहे.घटनास्थळ व ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, काल, गुरुवारी रात्री गावच्या दक्षिणेकडून हत्तींनी पाणंदीतून मुरुडे गावच्या हद्दीतील शिवारात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. बैलगाडी सुमारे ६० फुटावर नेऊन टाकली. रात्रभर शेतातील नारळाची झाडे, केळीची रोपे मुळापासून उपटून टाकली, तर मेसकाठ्या, ऊस, गहू यांचेही प्रचंड नुकसान केले. उभी नारळाची झाडे कोसळताना होणारा आवाज, हत्तींचा चित्कार ऐकून ग्रामस्थांनी पुढे अंधारात जाण्याचे धाडस झाले नाही.वनखात्याच्या मर्यादा स्पष्टहत्तीकडून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पोळगाव येथे हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच हत्तीने आपला मोर्चा मुरुडेकडे वळवत नुकसान केले. वनखात्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.बैलगाडीचे झाले खेळणेबाळू पाटील यांचे शेतातील घर उंचावर असल्याने हत्तीने त्यांच्या दारातील भिरकावलेली बैलगाडी सुमारे साठ फुटावर मोडलेल्या अवस्थेत उलटी होऊन पडली आहे.आम्ही करायचे काय ?अनपेक्षितरीत्या हत्तीने मुरुडे गावालगतच्या शेतामध्ये प्रवेश करून सुमारे लाखभर रुपयांचे रात्रीत नुकसान केले आहे. नारळ व केळीची झाडे उद्ध्वस्त केली. आम्ही आता करायचे काय ? असा सवाल नुकसानग्रस्त बाळू पाटील यांनी केला.- नुकसानग्रस्त शेतकरी बाळू पाटील