शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महापालिका विद्युत अभियंत्यास मारहाण

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

दिगंबर फराकटेंची ‘दबंगगिरी’ : प्रभागात एलईडी दिव्यांचा उजेड पाडण्यासाठी आटापिटा

मुंबई : मुंबईकरांचे तारणहार ठरलेल्या अग्निशमन दलातील अपुरे मनुष्यबळ आणि मर्यादित उपकरणांवर कायम बोट उचलले गेले आहे़ परंतु अशा अत्यावश्यक सेवेला या परिस्थितीतही अद्ययावत करण्यासाठी सुनील नेसरीकर यांनी प्रमुख पदाच्या अल्पावधी कारकिर्दीतही मोठे योगदान दिले होते़ असा मार्गदर्शकच हरपल्याने अग्निशमन दलाचे मनोधैर्यच खचले आहे़अंधेरी येथील लोट्स बिझनेस पार्क या भीषण आगीप्रकरणी तत्कालीन प्रमुख ए़ वर्मा यांची पदावनती करण्यात आली़ त्यांच्या जागेवर जुलै २०१४ मध्ये नेसरीकर यांना प्रमुखपदी बढती मिळाली़ मात्र आजतागायत ते या पदावर प्रभारी म्हणून काम करीत होते़ चांगली निर्णय क्षमता, कल्पक बुद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असल्याने नेसरीकर यांनी अल्पावधीतच अग्निशमन दलामध्ये अनेक प्रयोग केले़ अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या जवानांच्या दररोजच्या कवायती सुरू करण्यात आल्या़ इमारतींच्या फायर आॅडिटसाठी स्वतंत्र अग्नी प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्याची संकल्पना त्यांचीच होती़ दुर्दैवाने त्यांची ही संकल्पना अद्याप अमलात आलेली नाही़ त्यांनी अग्निशमन दलामध्ये आणलेल्या शिस्तीमुळे कर्मचारी संघटनांकडून येणाऱ्या तक्रारीही कमी झाल्या होत्या़ अग्निशमन दल अद्ययावत करण्याची जबाबदारीच त्यांनी उचलली होती़ दुर्दैवाने त्यांचे हे लक्ष्य अपुरेच राहिले, अशी खंत अग्निशमन दलातील जवान व्यक्त करीत आहेत़ (प्रतिनिधी)नेसरीकर यांचे योगदानच्आगीच्या घटनास्थळी लवकर मदत पोहोचावी यासाठी नियंत्रण कक्षाची कार्यक्षमता आणि प्रतिसादातील विलंब टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते़ प्रमुख विभागांमध्ये केंद्रस्थानी मिनी फायर स्टेशन ही त्यांचीच संकल्पना होती़च्उत्तुंग इमारतींमध्ये आगींचे प्रमाण वाढल्यामुळे ९० मीटरची शिडी अग्निशमन दल खरेदी करीत आहे़ ३० मजल्यांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या या शिडीची तपासणी करण्यासाठी ते स्वत: फिनलँडला गेले होते़‘या प्रसंगातूनही आम्ही सावरू’१४ ते १९ एप्रिल या अग्निशमन सप्ताहात १९४४ मध्ये शहीद झालेल्या ६६ शहिदांचे स्मरण केले जाते़ हा दिवस पे्ररणा दिन म्हणून पाळण्यात येतो़ नेसरीकर यांनी या दलाचे प्रमुख म्हणून या सप्ताहमध्ये कोणते उपक्रम असावे, याची माहिती वरिष्ठांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांकडून मागवली होती़ सर्वांना एकत्रित घेऊन वाटचाल करणाऱ्या अशा अधिकाऱ्याच्या जाण्याने जवानांचे मनोधैर्य खचले आहे. तथापि, या प्रसंगातून सावरून आम्ही पुन्हा उभे राहू, असे प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी म्हटले आहे.