शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

सरोळीत मुंबईकर मतदार ठरविणार सत्तेची सूत्रे

By admin | Updated: April 17, 2015 00:16 IST

सरोळीत मुंबईकर मतदार ठरविणार सत्तेची सूत्रे

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा-तालुक्याच्या राजकारणापेक्षा स्थानिक राजकारणाला दिले जाणारे महत्त्व, देसाई आणि पाटील मंडळींचे असणारे वर्चस्व यामुळे सरोळी गावातील ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर प्रतिष्ठेची मानली जाते. सात सदस्यीय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सत्तासूत्रे पुणे-मुंबईसह कोल्हापूर येथे कामानिमित्त असणारी गावकरी मंडळीच ठरविणार आहेत.गत पंचवार्षिक निवडणुकीत आकाराम देसाई, मनोहर पाटील, रंगराव पाटील या मंडळींनी मधुकर (एम. के. )देसाई यांच्यावर एकतर्फी विजय मिळविला होता. या निवडणुकीत मात्र एम. के. देसाई, विठ्ठल पाटील, नीळकंठ कांबळे यां मंडळींनी सावध भूमिका घेत व्यूहरचना केली आहे.आकाराम देसाई, मनोहर पाटील, रंगराव ईश्वर पाटील यांच्या भावेश्वरी पॅनेलमधून महेशकुमार ईश्वर सुतार व मनोहर तुकाराम पाटील या विद्यमान सदस्यांना तसेच वेगळ्या इतर पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रेखा आकाराम देसाई, संजीवनी आनंदा पाटील, विजय विठ्ठल कांबळे, कमल जनार्दन सुतार, शामल बस्तू बार्देस्कर यांचा समावेश आहे.मधुकर देसाई, विठ्ठल पाटील, नीळकंठ कांबळे यांच्या भावेश्वरी ग्राम विकास पॅनेलमधून धनाजी बंडू सुतार, सुनंदा शिवाजी पाटील, संगीता धोंडिबा पाटील, संजय कांबळे, शोभाताई सुतार, वर्षा देसाई, रंगराव पाटील यांचा समावेश आहे. मुळात काट्याची टक्कर, त्यात २६८ मतदार हे बाहेरगावी असणारे चाकरमनी त्यामुळे सरोळी ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार आहे.