शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

शिरोळमध्ये नद्यांना गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

शिरोळ / जयसिंगपूर : शिरोळ तालुक्याला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सरासरी ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी ...

शिरोळ / जयसिंगपूर : शिरोळ तालुक्याला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सरासरी ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वैरणीचे शाळू पीक भुईसपाट झाले आहे. तर नद्यांमध्ये लालसर गढूळ पाणी आले असून नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.

शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी ३९ मिलिमीटर, नांदणी ३६, जयसिंगपूर २८, शिरढोण ३८, कुरुंदवाड ४९, दत्तवाड २८, शिरोळ ५५ असे एकूण सरासरी ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अर्जुनवाड येथील राजेंद्र महाडिक यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरातील पिठाची गिरण, इलेक्ट्रिक उपकरणे, टीव्ही संच असे एकूण दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, शिरोळ येथील वैरणीचे शाळू पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्याच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये दर नसल्याने त्यातच पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा व कृष्णा नद्यांना गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरल्याचे चित्र दिसत आहे.

फोटो - ०४०६२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) शिरोळ येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वैरणीचे शाळू पीक भुईसपाट झाले आहे. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ) ०२) शिरोळ तालुक्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पात्रात गढूळ पाणी आले आहे. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)