शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘अवनि’चे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 21, 2014 00:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन

कोल्हापूर : वीटभट्ट्या आणि ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या येथील ‘अवनि’या संस्थेच्यावतीने आज, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसांत मागण्यांबाबत चर्चा करण्याकरिता सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले.मुलांच्या दप्तरांचे ओझे कमी करावे, त्यावर उपाययोजना करावी, ऊस तोडणी कामगार व वीटभट्ट्यांवरील स्थलांतरित मुलांना शाळेत पाठविण्यात यावे, ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांसाठी पाळणाघरे सुरू करावीत, वयात येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण (लैंगिक) सक्तीचे करावे, खासगी शाळेतील मुलांचे बदल टिपण्यासाठी समुपदेशक नेमावेत, धाब्यांचे सर्वेक्षण करून तेथील बालकामगारांची मुक्तता करावी, आदी मागण्यांसाठी ही धरणे धरण्यात आले. कचरावेचक महिलांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. धरणे आंदोलनाचे नेतृत्व अनुराधा भोसले, पुष्पा शिंदे, जैनुद्दीन पन्हाळकर, शरयू भोसले, साताप्पा मोहिते, आदी महिलांनी केले