शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

गुढी पाडव्यानंतरच माघारीला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची माघारीची गती कमी आहे. शुक्रवारी पद्मजा रवींद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची माघारीची गती कमी आहे. शुक्रवारी पद्मजा रवींद्र आपटे यांनी आपला सर्वसाधारण गटातील अर्ज मागे घेतला. गुढीपाडव्यानंतरच माघारीसाठी प्रयत्न होणार आहेत. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे.

‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ७५ जणांचे ९२ अर्ज अवैध ठरले तर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध आहेत. या अर्जांची मंगळवारपासून माघारीस सुरूवात झाली असून गेल्या चार दिवसात केवळ तिघांनी माघार घेतली. यामध्ये ज्येष्ठ संचालक अरूण नरके, स्निग्धा नरके यांच्यानंतर शुक्रवारी विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या पत्नी पद्मजा आपटे यांनी माघार घेतली.

येत्या साधारणता मंगळवार (दि. १३) पासून पॅनेल बांधणीस गती येणार असून त्यानंतरच नेत्यांच्या आदेशानुसार माघारीस सुरूवात होईल. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून २ मे रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेल्या पंधरा जणांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाद मागितली आहे. यावर १५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.