शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

रिलायन्स फौंडेशन, चैतन्य शिक्षण मंडळाचे गरजूंसाठी ‘मिशन अन्नसेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

कोरोनाच्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून रिलायन्स फौंडेशनने गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूने मिशन अन्नसेवा हा उपक्रम देशभर ...

कोरोनाच्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून रिलायन्स फौंडेशनने गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूने मिशन अन्नसेवा हा उपक्रम देशभर सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या उपक्रमासाठी श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ सहकार्य करीत आहे. आतापर्यंत सुमारे दोनशे कुटुंबीयांना मदत पोहोचविण्यात आली आहे. या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष कदम यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामध्ये विनायक पाटील, राजेंद्र मकोटे, अनिल निगडे, विशाल फुले, रवींद्र कोमटी, जितेंद्र कुबडे, बाबा नेर्ले, राजेंद्र शिंदे, दीपक शिंदे, युवराज तिवले, सौरभ सावंत, सतीश हवालदार, विशाल पवार, राजू आडनाईक, निशांत सुतार, अमर देसाई, आदी कार्यरत आहेत.

चौकट

आतापर्यंत दोनशे कुटुंबीयांना मदत

या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोनशे कुटुंबीयांना धान्य किटची मदत करण्यात आली. त्यामध्ये बेरोजगार कामगार, फेरीवाले, सुरक्षारक्षक, सेक्स वर्कर, घरगुती मोलकरणी, तृतीयपंथी, गवंडी, सेंट्रीग कामगार, ज्येष्ठ नागरिक, बेघर यांचा समावेश आहे. सुमारे एक हजार गरजूंना मदत केली जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

फोटो (२३०५२०२१-कोल-चैतन्य शिक्षण मंडळ) : कोल्हापुरात कोरोनाच्या सध्याच्या काळात गरजूंना रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन अन्नसेवा’उपक्रमाअंतर्गत धान्य किटचे वाटप केले जात आहे.

===Photopath===

230521\23kol_2_23052021_5.jpg

===Caption===

फोटो (२३०५२०२१-कोल-चैतन्य शिक्षण मंडळ) : कोल्हापुरात कोरोनाच्या सध्या काळात गरजूंना रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन अन्नसेवा’उपक्रमाअंतर्गत धान्य किटचे वाटप केले जात आहे.